Thursday, December 30, 2010

तूच एक असशील ना ?

एवढे एक करशील ना ?
शब्दांत नाही सांगता येणार
डोळ्यांतुन समजुन घेशील ना ?

अस्वस्थ होइन मी जेव्हा
धीर मला देशील ना ?

माझ्याही नकळत दुखावले तुला तर
माफ़ मला करशील ना ?

ओघळले अश्रु माझे तर
अलगद टिपून घेशील ना ?

आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर
हात माझा धरशील ना ?

सगळे खोटे ठरवतील मला तेव्हा
विश्वास माझ्यावर ठेवशील ना ?

चुकतोय मी असे वाटले कधी तर
हक्काने मला सांगशील ना ?

हरवलो मी कुठे कधी जर
सावरून मला घेशील ना ?

कितीही भांडलो आपण तरीही
समोर आल्यावर सारे विसरून जाशील ना ?

मी आता विसरणे शक्य नाही तुला
तू मला लक्षात ठेवशील ना ?

जीव तयार आहे तुझ्यासाठी
गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना ?

मला तुझी गरज आहे, हे
न सांगता ओळखशील ना ?

आजवर तुझ्यासाठी काही नाही करू शकलो,
पण माझ्यासाठी एवढे एक करशील ना ?

तुझ्यासाठी मी कित्येकांपैकी एक असलो
तरी माझ्यासाठी..........
तूच एक असशील ना ?

म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही.........

कीतीही सुदर मुलगी दीसली तरी
कीतीही सुदर मुलगी दीसली तरी,
तीची स्तुती करुन तीला
हरबरयाच्या झाडावर चढ्वायला
आम्हाला कधी जमलेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

कोणाच्या मागे शीट्ट्यामारत फीरण
आमच्या तत्वात कधी बसलेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

कोणी जर आवड्लीच तर
स्वतः हुन गप्पांना सुरवात करायला
आम्हाला कधी जमलेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

दुसरयाचे वीचार ऎकत असतांना
आपले वीचार मांडण्याचि संधी
आम्हाला कधी साधताच आली नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

कधी हीमत करुन कोणाला जर वीचारलेच
तर मी तुला त्या द्रुषटीनीकधी बघीतलेच नाही
या व्यतीरीक्त दुसरे काही आम्हाला ऎकायलाच मीळाले नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

प्रेमात नाहीचा अर्थ हो असतो
हे गणीत आम्हाल कधी समजलेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

फुलपाखरा प्रमाणे आम्ही ही
बरयाच सुदर फुलां मधे वाव्ररत होतो
पण जाउन बसन्यासारखे फुल
अजुन आम्हाला दीसलेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

अस कोणीतरी ...

आपल्याला समजुन अन
सामावुन
घेणार....
अस कोणीतरी
एकच असत....

न सांगताच
सार काही
ओळखणार,
निखळलेले अश्रू
अलगद झेलणार,
अस कोणीतरी
एकच
असत....

फुलांचा सुगंध
आयुष्यात पसरवणार ,
अन काट्यापासून

जपणार,
अस कोणीतरी
एकच असत....

अव्यक्त भावना
जाणून
घेणार,
गालावरती
हसू फुलवणार,
अस कोणीतरी
एकच
असत....

गर्दीत
एकट करणार,
अन एकटेपणातही
साथ देणार,
अस
कोणीतरी
एकच असत....

स्वप्नांच्या दुनियेत
घेऊन
जाणार,
पण__
वास्तवाची जाणीव
करून देणार,
अस कोणीतरी
एकच
असत....

स्वप्नांना
आकार देणार,
शेवटपर्यंत
साथ देणार,
अस
कोणीतरी
एकच असत....

प्रेम

एक अंध मुलगी होती ,
ती तिचा प्रियकर सोड्ला तर बाकी सर्वांचा तिरस्कार करायची......
ती तिच्या प्रियकराला नेहमी म्हणायची कि जर मी बघू शकले तर मी तुझ्याबरोबर लग्न करेन...
अचानक एके दिवशी तिला कुणितरी नेत्रदान केले....
आणि जेव्हा तिने तिच्या प्रियकराला पाहिले तेव्हा तिला आश्चर्याचा धक्का बसला, कारण तो देखील अंध होता.....
मग त्याने विचारले,
आता मझ्याबरोबर लग्न करशील का?
पण तिने त्याला नकार दिला...
तिच्या आयुश्यातुन निघुन जाताना तो फक्त इत्केच म्हणाला......
" माझ्या डोळ्यांची काळजी घे..."

 

Wednesday, December 29, 2010

आई....

पहिला शब्द जो मी उच्चारला,
पहिला घास जीने मला भरवला,
हाताचे बोट पकडून जीने मला चालवले,
आजारी असताना जीने रात्रंदिवस काढले.

आठवतय मला,
चूकल्यावर धपाटा घातलेला,
भूक लागली आहे सांगताच,
खाऊचा डब्बा पुढे केलेला.


अनेकदा तिने,
जेवणासाठि थांबायचे,
आणि मी मात्र न सांगताच,
बाहेरून खाऊन यायचे.


कधी कधी रागाच्या भरात,
उलटहि बोललोय,
आणि मग चूक समजल्यावर,
ढसा ढसा रडलोय.

तिने सुद्धा माझे बोलणे,
कधीच मनावर नाहि घेतले,
मागाहून घालवलेले माझे अश्रू,
पदराने पुसून टाकले.


माझी स्तुती करताना,
ती कधीच थांबत नाहि,
अन माझा मोठेपणा सांगतान ,
तिच्या आनंदाला पारावर ऊरत नाहि.

माझा विचार करणे,
तिने कधिच सोडले नाहि,
माझ्यावर प्रेम करण्याला,
कधीच अंत नाही.

मी सुद्धा ठरवले आहे,
तिला नेहमी खुश ठेवायचे,
कितीहि काहि झाले तरी,
तिला नाहि दुखवायचे.

आईची महानता सांगायला,
शब्द कधीच पूरणार नाहि,
तिचे उपकार फ़ेडायला,
सात जन्म सुद्धा शक्य नाहि.


देवाकडे एकच मागणे,
भरपूर आयुश्य लाभो तिला,
माझ्या प्रत्येक जन्मी,
तिचाच गर्भ दे मजला.....

माझं मन हे असं का ?

सगळ्यांनी समजावलं तरी मानत नाही
कितीही वाटलं तरी करवत नाही
कुणी काही सांगितल तर एकवत नाही
अश्रु कितीही गाळले तरी गळतच नाही
माझं मन हे असं का ? कुणालाच कळत नाही .
चटके कितीही बसले तरी ओरडत नाही
आपल्यानीच तोडल तरी दुरावायला तयार नाही
अपेक्षेप्रमाणे सगळ्यांना एकत्र आणता येत नाही.
माझं मन हे असं का ? कुणालाच उमजत नाही .
निस्वार्थी कष्टाची जाणीवही कुणा नाही
निखळ प्रेमाच्या भावनेचा आदरही कुणा नाही
कितिही केलं तरी केलं कुणी म्हणतच नाही
वाटतं मी कुणाची कुणी राहिलेच नाही
कारण कुणी मला प्रेमाने आपलं म्हणतच नाही
माझं मन हे असं का ? कुणालाच समजत नाही .

Monday, December 27, 2010

दु:खातही सुख आहे
जगायला गेलं तर
अश्रूंतही एक समाधान आहे
वाटायला गेलं तर
समाधानातही चिंता आहे
जपायला गेलं तर
काट्यांतही मखमल आहे
सोसायला गेलं तर
फुलां कडूनही जख्म आहे
कुस्करायला गेलं तर
अपयशातही नवी आशा आहे
पचवायला गेलं तर
यश खूपच क्षणिक आहे
उमजायला गेलं तर
मातीतच खरं सोनं आहे
शरीर श्रमाने माखल्यावर
रत्नांची शेवटी मातीच होते
फुलांनी शरीर झाकल्यावर
निखाऱ्यांवर चालावं लागतं
कापसावर उतानी पडल्यावर
वेदनांशी स्पर्धा करावी लागते
हास्य चेहऱ्या मागे दडल्यावर
कल्पना शक्तीचं प्रगती आहे
विज्ञानाचे धडे चाळायला गेलं तर
प्रगतीच विनाशाचं कारण आहे
इतिहासाचं चंदन उगाळायला गेलं तर
"त्यागा" पुढे सारचं शुल्लक आहे
विचारात गीतासार साठवला तर
उदार वृत्ती कधी कधी घातक ठरते
सुर्यपुत्र कर्ण आठवला तर....
खरचं आयुष्य ज्या थोड्यांना कळलं
त्या भाग्यवंतांचं ठीक आहे
उरलेल्यांसाठी एकचं प्रश्न.... पण
अगणित उत्तरांचं पीक आहे

कळत नाही


कळत नाही या वाटेवर
अस एकट किती वेळ चालायच?
जे नव्हतेच आपले कधीही
त्यांना का आपल मानायाच?
ज्यांना उमगलाच नाही अर्थ विश्वासाचा
त्यांवर विसंबून तरी का रहायच?
ग्रिश्माने होरपळलेल्या मनाने
पुरालाच का चांगल मानायाच?
आहेत शब्द आपणा पाशी पण
इथे नाहीत कुणालाच कान
तेव्हा मनातल्या भावनांना
फ़क्त कागदावरच स्थान द्यायच?
की आपलच कुठेतरी चुकतय
अस मानून गप्प रहायच?
नाही सापडत ना उत्तर
म्हणुन प्रश्न्नानकड़ेच दुर्लक्ष करायच?
की आपणही एक प्रश्नचिन्ह
बनुनच रहायच?

मैत्री.

काय चिज असते नाही ही मैत्री??
मैफ़लीत रंगून जाते ती मैत्री
जीवनात विलीन होऊन जाते ती मैत्री

मैत्री हा असा एक धागा,
जो रक्ताची नातीच काय
पण परक्यालाही खेचून आणतो
आपल्याही मनाला जवळचा करून ठेवतो
आपल्या सुख-दु:खात तो स्वत:ला सामावून घेतो.

मैत्री करण्यासाठी नसावं लागतं श्रीमंत आणि सुंदर
त्याच्यासाठी असावा लागतो फ़क्त मैत्रीचा आदर

काहीजण मैत्री कशी करतात?
उबेसाठी शेकोटी पेटवतात अन
जणू शेकोटीची कसोटी पहातात.
स्वार्थासाठी मैत्री करतात अन
कामाच्या वेळेस फ़क्त आपलं म्हणतात.
शेकोटीत अन मैत्रीत फ़रक काय?
दोन्हीपण एकच जाणवतात.

मैत्री करणारे खूप भेटतील
परंतू निभावणारे कमी असतील
मग सांगा, खरे मित्र कसे असतील?

कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात
कधी प्रेमाची बात, अशी असते
निस्वार्थ मैत्रीची जात

या मैत्रीचा खरा अर्थ केव्हा कळतो?
नेत्रकडा ओलावल्या अन शब्द ओठांवरच
अडखळला, मित्र या शब्दाचा अर्थ
तो दूर गेल्यावर कळला.

आपल्यावर जीवापाड प्रेम करणारं
सुख-दु:खाच्या क्षणी आपल्या मनाला जपणारं
जीवनाला खरा अर्थ समज

मैत्रिचा जिव्हाळा

तुझ्या मैत्रिचा जिव्हाळा
म्हणजे माझ्यासाठी जणु उन्हाळ्यातही पावसाळा
तुझी मैत्रि म्हणजे आयुष्याच्या पुस्तकातलं
एखादं जाळीदार पान....
जसंजसं त्याचं आयुष्य वाढत जातं
तसंतसं त्याच्या सुंदरतेला तेज चढत जातं
तुझ्या मैत्रिविना आयुष्य धुसर धुसर वाटेल...
तशी वाट सापडेल जगण्याची...
पण...हातात माझ्या हक्काच असं काही नसेल
मैत्रिचा हा नाजुक धागा दोघांनीही आता सांभाळायला हवा
मैत्रि एक धर्म...यास दोघांनीही पाळायला हवा
येणारे येतात अन जाणारे जातातही... मैत्रि सगळ्यांशीच होत नाही
मैत्रि सहज होवुन जाते ... करायची ठरवली तरी ती करता येत नाही
तुझ्या माझ्या मैत्रिला वय नाही...
म्हणुनच वाटतं...तुझ्या माझ्या मैत्रिला भय नाही
मैत्रिचा ठेवा हा असाच जपुन ठेव
तु हस अन दु:ख तुझी माझ्याआड लपवुन ठेव
उद्या जर नसलोच तुझ्यासोबत तरी माझे शब्द असतील
तू हसत रहा माझ्यासाठी..तुला बघुन माझे शब्दही हसतील
शब्दांनी नाही सांगु शकणार अशी तुझी मैत्रि .

Friday, December 17, 2010

नवी उमेध, नवी चेतना…….

प्रेम तुझं खरं असेल तर
जीव तुझ्यावर ओवाळेल ती
स्वत:च्याचं भावनांचं मन
शेवटी ती मारेल तरी कीती..

भावना तुझ्या शुद्ध असतील, तर
तीही त्यात वाहून जाईल
मनावर अमृत सरी झेलत
तीही त्यात न्हाहून जाईल..

विचार तुझा नेक असेल, तर
तीही तुझा विचार करेल
हृदयाच्या तिच्या छेडून तारा
सप्तसूरांचा झंकार उरेल..

आधार तुझा बलवान असेल, तर
तीही तूझ्या कवेत वाहील
मग, कितीही वादळं आलीत
तरी प्रित तुमची तेवत राहील..

आशा सोडण्या इतकं
जिवन निराशवादी नाही रे
तिला न जिंकता यावं इतकं
मानवी हृदय पौलादी नाही रे..

पण, मित्रा जर ती नाहीचं आली
तरीही तू हार मानू नकोस
तू तर प्रामाणिकपणे खेळलास
आयुष्याला जुगार मानू नकोस..

शेवटी आयुष्य हे वाहतचं राहतं
थांबत नाही ते कोणासाठी
घे भरारी पुन्हा गगनी
नव्यानं कुणीचा तरी होण्यासाठी.

मनातील दडपण

मी उठायचो
ती बसायची
मी हसायचो
ती रुसायची
मी इंग्लिश ऐकायचो
ती मराठी गाणी ऐकायची
मी action पाहायचो
ती DDLJ मध्ये रमायची
मी perfume दिला तर
ती गजरा आन म्हणायची
गजरा हातात दिला तर
केसात माळ म्हणायची
माळता येत नाही म्हणालो की
माझ्यावर चिडायची
वैताग आहे नुसता म्हणालो कि
रड रड रडायची
रात्री मधेच उठून
ती चारोळीचा sms पाठवायची
आणि नेमका त्याच वेळेस
मला एकही ओळ नाही आठवायची
मी blank sms पाठवला कि
ती माझ्यावर जाम चिडायची
आणि मग दुसर्या दिवशी फोन न उचलून
मला दिवसभर पिडायची
त्या दिवशी मग मी
एकटा होऊन राहायचो
आली असेल तिची चारोळी
म्हणून सारखा फोन पाहायचो
दुसर्या दिवशी पहाटेच तिचा फोन
असे काही तरी घडायचे
चुकले रे माझे सख्या
असे म्हणून तिनेच परत रडायचे
अश्या रडा-रडीला
कारणांची कमी नसते
कोणत्या गोष्टीवरून होईल भांडण
याची कधी हमी नसते


आठवत ते,......

आठवत ते,
तीच नेहमी मला शोधणं
मी दिसल्यावर गालां वर खळी पाडून हसणं..
तिच डोळेभरून पाहताना हळूच नजर चोरणं.
बोलता बोलता नजरेने वेगळच काही सांगणं,
आठवत ते,
तिच समोर नसूनही सर्वत्र असणं...
आठवतो तो दिवस,
जेव्हा तिला पहिल्यांदा पहिलं
तिच्या नजरेतलं आर्जव मनात घर करून राहिलं.
रोज रोज तिला पाहण्यासाठी मन आतूर झालं
दिसताचक्षणी  तीच रूप हृदयात जपून ठेवलं.
आठवतो तो दिवस,
जेव्हा तिला अखेरच पहिलं...
आठवते ती रात्र,,
जेव्हा ती   बातमी आली होती.       
आठवते ती रात्र ज्या रात्री ती बोलली माजे लग्न ठरले,
वाटलं होत जाब विचारावा त्या मंदिरातल्या दगडाला,
पण त्यादिवशी त्यानेसुद्धा माज्या पासून तोंड लपवले,
आठवतो तो दिवस, आठवते ती रात्र...

Wednesday, December 15, 2010

मन माझे .....

उन जरा जास्त आहे...दर वर्षी वाटत
भर उन्हात पाऊस घेऊन...आभाळ मनात दाटते

तरी पावले चालत राहतात...मन चालत नाही
घामा शिवाय शरीरात...कोणीच बोलत नाही
तितक्यात कुठून एक ढ़ग सुर्यासमोर येतो
तितक्यात कुठून एक ढ़ग सुर्यासमोर येतो
उन्हा मधला काही भाग पंखांखाली घेतो
वारा उनाड़ मूला सारखा सैरा वैरा पळत रहातो
पाना फूला झाडांवरती छ्परावरती चढूंन पाहतो

दूपार टळून संध्याकाळचा सुरु होतो पुन्हा खेळ
उन्हा मागुं चालत येते गार गार कातरवेळ
चक्क डोळयां समोर रुतु कूस बदलून घेतो
पावसाआधी ढ्गां मधे कुठुन गारवा येतो ...

Tuesday, December 7, 2010

आई म्हणजे ................



आई हा एक शब्द आहे असं म्हणण व्यर्थ आहे कारण त्यात आहे जे वात्सल्य शब्दात उतरवणं आहे ते अशक्य!!

तरी हा एक प्रयास आहे तिच्याच वाढदिवसाला छोटीशी एक भेट आहे ..
आई म्हणजे मंदिराचा उंच कळस
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस
आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी
आई म्हणजे आरतीत वाजवावीअशी लयबध्द टाळी
आई म्हणजे वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी.......

मी एक चातक आहे तर ती पर्जन्यचा थेंब आहे
मी अत्तर तर ती त्यातला सुगंध आहे
माझ्या आयुष्याची ती एक चित्रकार आहे
अंधारात मला दिसणारा आशेचा किरण आहे
कोणत्याही वादळात तग धरून राहीलेली माझ्या आयुष्यातील कल्पतरु आहे
जिच्यामुळे मी, माझी कविता आहे
ती माझी......माझीच फक्त आई आहे.

मराठी बाणा

मे आय स्पिक टू‌ पराग घररत..., आय ऍम कॉलिंग ऑन बिहाल्फ ऑफ HDFC …”सकाळी सकाळी फोन आला आणि फडाफड इंग्रजी झाडलं गेलं...
"
येस, धिस इज पराग स्पिकिंग..." मी उत्तरलो.
"
वुई हॅव... ", मी परागच बोलतोय हे समजल्यावर समोरच्या व्यक्तीने पुढिल माहिती सांगायला सुरूवात केली, त्याला तिथेच थांबवून एक विनंती केली‌ :
"
तुम्ही कृपया मराठीत बोलाल का? कॅन यू‌ प्लिज स्पिक इन मराठी ?"
"नो सर आय कॅन नोट ..", तिकडून उत्तर.

"सॉरी सर, आय ऍम नॉट इंन्टरेस्टेड इन इट, इफ यू आर नॉट ऑफरिंग इन मराठी !" -- मी.
खट्क्.. मी फोन ठेवला.
गेल्या महिनाभरात आज झालेला हा चौथा प्रसंग.
बँकेकडून सेवा विकण्याविषयी फोन आला की‌ त्यांना 'मराठीत सांगा, नाहितर जमणार नाही.' हा हेका मी‌ धरला आहे, एकदा एकाने मराठीत सगळ सांगितलं.

लिहिण्याच कारण :‌ यात आपलं काहिच नुकसान नाही, झाला तर फायदाच, “मराठीत सांगाहा हेका धरला तरच मराठी भाषेत व्यावसायिक संवाद उपल्ब्ध होईल, टेलिबॅन्किंग मधे तो पर्याय येईल, मराठी नोक-या वाढतील, मराठी तरुणांना त्यात संधी मिळेल...
या शस्त्राचा वापर आपणही‌ करावा ही विनंती.
 बघा जमतय का ????
जय महाराष्ट्र...!!!

मैत्री करत असाल तर .........

मैत्री करत असाल तर
पाण्या सारखी निर्मळ करा
दूरवर जाऊन सुद्धा
क्षणों क्षणी आठवेल अशी करा

मैत्री करत असाल तर
चंद्र तारे यां सारखी अतूट करा
ओंजळीत घेवून सुद्धा
आकाशात न मावेल अशी करा

मैत्री करत असाल तर
दिव्यातल्या पणती सारखी करा
अंधारात जे प्रकाश देईल
हृदयात अस एक मंदीर करा

मैत्री करत असाल तर
निसर्गापेक्षा ही सुंदर करा
शेवट पर्यंत निभावण्या करता
मरण सुद्धा जवळ करा..!!!

शेवटी एकच सांगू इच्छीतो की,
मैत्री करत असाल तर
नुसतेच मित्र म्हणुन Add करून ठेवू नका
किमान एक Scrap करून आपण या गरीबाची आठवण ठेवा

Friday, December 3, 2010

तुझ्या जाण्याने.......

तुझ्या जाण्याने,
जरी डोळे पाणावलेले असले
तरी ते तुलाच पाहत आहेत
तुझ्या जाण्याने,
ओठांवर असले जरी रडू
तरी ते हाक् तुला मारत आहे
तुझ्या जाण्याने
मनात व्याकुळता पसरली
तरी ते आठवण तुझीच काढत आहे
तुझ्या जाण्याने
हातातला हात सुटला तरी
तो साथ तुझीच मागतो आहे
तुझ्या जाण्याने
तुझी सोबत उठलेले पाऊल
तुझ्या पावलाच्या खुनान वरच पडत आहेत
तुझ्या जाण्याने
निराशा झाली तरी
तू परत येणार हि आशा आहे
अर्धवट सोडून गेलेले स्वप्न
नव्याने माझ्या करिता सजवणार आहे
माझा तू माझ्या साठी परत
येणार आहेस ............................

कसं विसरू मी तुला ....

श्वास आहेस तू माझा,
तुझ ऐकण्यासाठी तुला विसरीन ,
पण हृदयात असतो ना सहवास तुझा.
सांग ना कसं विसरू मी तुला.

माझ्या अश्रूंनाही ठाऊक आहे मी किती भावूक आहे,
विसरायचा प्रयन्त केल्यावर पापण्या ओल्या करतात,
काहीतरी सांगतात ते मला,
सांग ना कसं विसरू मी तुला.

झोपेतही तुझीच आठवण येते,
सारख तुझंच नाव घेते,
तुझ्या स्वप्नात नेतात त्या मला.
सांग ना कसं विसरू मी तुला.

एक वेळ कविता करायचे सोडेन,
माझ्या कवितेच झाड तुझ्यासाठी मोडेन.
पण नाही विसरू शकत मी तुला,
सांग ना कसं विसरू मी तुला.

प्रेम करणं सोपं नसतं...

प्रेम करणं सोपं नसतं...
सर्व करतात, म्हणून करायच नसतं..
चित्रपटात बघीतलं, म्हणून करायच नसतं...
पुस्तकात वाचलं , म्हणून करायच नसतं...
तर कुणाकडून ऐकलं, म्हणून करायच नसतं...
कारण प्रेम करणं सोपं नसतं...


शाळा कॉलेजांत असच घडतं...
एकमेकांना बघीतलं की मन प्रेमात पडतं...
अभ्यासाच्या पुस्तकात मग तिचच रुप दिसतं...
जागेपणी ही मग प्रेमाचं स्वप्नं पडतं...
ज्या वयात शिकायचं असतं त्यावेळी भलतचं घडतं...
करीयरचं सत्यानाश तर आयुष्याचं वाटोळं होतं...
सहाजीकचं मग आईवडीलांच्या ईच्छांवर पाणी पडतं...
कारण प्रेम करणं सोपं नसतं...


हॉटेल सिनेमागृहात नेहमी जावं लागतं...
पैशाचं बजेंट नेहमी बनवावं लागतं...
फोन कडे नेहमी लक्श ठेवावं लागतं...
मग जागेपणीही स्वप्न दिसायला लागतं...
डोक्याला ताप होऊन डोक दुखायला लागतं...
आनंद कमी दुःख जास्त भोगावं लागतं...
एवढ सगळं करणं खुप कठीण असतं...
कारण प्रेम करणं सोपं नसतं...

Thursday, December 2, 2010

Dard E Judai Shayaris..
Awesome Collections. ..

Duwa karna yaro juda ho rahe hai,
Rahi zindagi to fir aaker milenge..
Ager mergaye to duwa karte rehna,
Aansun bahane ki koshish na karna..

A duniya badi bewafa hai samajhna,
Kahin dil lagane ki koshish na karna.
Mere doston zindagi ek safer hai samajhna,
Kahin thaher jane ki koshish na karna.

Danishon ki duniya hai sari,
Alfazon ka mydan hai sara.
Zer aur zaber ko pehechan na pao,
To mydan me aane ki koshish na karna.

Kashti ummidon ki ger sahil na paye,
To khud dub jane ki koshish na karna.
Kadam pe andhera karegi ye duniya,
Kahin dil jalane ki koshish na karma.

Kabhi ro ke muskuraye , kabhi muskura ke roye,
Jab bhi teri yaad aayi tujhe bhula ke roye,
ek tera hi to naam tha jise hazar bar likha,
Jitna likh ke khush hue us se jayada mita ke roye.

Akela sa mehsus karo jab tanhai me,
Yaad meri aye jab judai me,
Mehsus karna tumhare karib hu me,
Jab chahe dekh lena apni hi parchai me.

Kadam yuhi dagmaga gaye raaste me,
Warna sambhlna hum bhi jaanthe the,
Thokar bhi lagi tho us pathar se,
Jise hum apna mante the.

Kaash woh samajthe is dil ki tadap ko,
Tho yun humein ruswa na kiya hotha.
Unki ye berukhi zulm bhi manzoor thi humein,
Bas ek baar humein samaj-liya hota.

Wo roye to bahut, par mujhse muh mod kar roye
Koi majburi hogi to dil tod kar roye
Mere samne kar diye mere tasveer ke tukde
Pata chala mere piche wo unhe jod kar roye

Mere khwabon mein aana aapka kasur tha
Aapse dil lagana hamara kasur tha
Aap aaye the zindagi mein pal do pal ke liye
Aapko zindagi samajh lena hamara kasur tha

DOSTI SMS

Kinaro pe sagar ke khazane nahi aate,
Fir jeevan mein dost purane nahi aate,
Jee lo in palo ko hass ke janab,
Fir laut ke dosti ke zamane nahi aate.

***************************************

Duri ho to ehsaas hota hai,
Dost k bina jiwan kitna udaas hota hai,
Umar ho apki sitaro jitni lambi,
Aisa dost kahan har kisik paas hota hai.

***************************************

Har karz dosti ka ada kaun karega
Jab hum na rahe to dosti kon karga
a khuda mere dosto ko salmat rakhna
warna meri shaadi me dance kaun karega?

***************************************

Teri pyari si umeed kaise tod jaaun
tu khwab dekhe aur main nazar na aaun
kuch to baat hai dosti me apni 
kya tere kadam nahi kahte ek baar mil aaun ?

***************************************

Hindi Love SMS


Muskurati Rahe Ye Zindgi Tumhari,
Ye Dua Hai Har Pal Khuda Se Hamari,
Phoolo Se Sazi Ho Har Raah Tumhari,
Jis Se Mehke Har Subah Aur Shaam Tumhari..

***********************************************************

Aapko Her Pal Dil Yaad Karta Hai,
Dharkan Ban Ye Sine Mein Dharkta Hai,
Bas Aapko Hi Ye Aankhen Deke Ye Fariyad Karya Hai,
Na Aoge Ye Janata Hai Dil,
Phir Bhi Aapse Milne Ki Dua Karta Hai,
Kyonki Pyar To Pyar Hota Hai…

***********************************************************

Labon Pe Bulbul Ke Taraana Aa Jaaye,
Bahaaron Ka Fir Wo Zamaana Aa Jaaye.
Badi Aarzoo Hai Seene Mein,
Ik Pal Ke Liye Mera Deewaana Aa Jaaye…

***********************************************************

Kissi Ki Aankhon Mein Poori Duniya Nazar Aaye,
Aur Poori Duniya Mein Bass Ik Wohi Nazar Aaye,
To Samajh Lena Mohabbatt Ho Gayee Hai,
Woh Mohabbatt Jo Ibaadatt Ban Gayee Hai…

***********************************************************

Dil Mein Ho Sachchi Chah Toh,
Zindgi Khud Be Khud Byan Hoti Hai,
Kal Kisne Dekha Jiyo Toh,
Har Pal Mein Hee Jaan Hoti Hai…

***********************************************************

Jazbaat Behkate Hain Jab Tumse Milta Hun,
Armaan Machalte Hai Jab Tumse Milta Hun,
Saath Hum Dono Ka Koi Bardasht Nahi Karta,
Sab Humse Jalte Hai Jab Tumse Milta Hun..

***********************************************************

Na Jane Wo Kab Haseen Raat Hogi,
Jab Unki Nigahen Humari Nigahon Ke Saath Hongi,
Baithe Hai Hum Uss Raat Ke Intezaar Mein,
Jab Unke Hontho Ki Surkhiya Humare Honthon Ke Saath Hongi.

***********************************************************

Log To Ishq Mein Qurban Ho Jate Hai,
Aye Dost Hum To Sirf Pagal Hue Baithe Hai,
Dekha Hai Kya Tumne Wo Taj-E-Mahal,
Jise Log Yaadein Mumtaz Bhi Kehte Hai…

***********************************************************

Pyaar To Pyaar Hai, Pyaar Ko Hum Pyaar Karein,
Dil To Dil Hai, Jisko Hum Bekarar Karein,
Mohabbat To Faqt Ek Arzoo Hai Tumhe Pane Ki,
Aap To Aap Hai Jis Par Jaan Nisar Hum Karein.

***********************************************************

Chahat Teri Pehchan Hai Meri,
Mahobbat Teri Shaan Hai Meri,
Hoke Juda Tujse Kya Reh Paunga,
Tu To Aakhir Jaan Hai Meri…

***********************************************************

Teri Palkon Mein Kabhi Na Aansu Aye,
Yahi Duwa Hai Rab Se Meri,
Tere Chahre Se Kabhi Muskan Na Jaye,
Yahi Duwa Hai Rab Se Meri,
Teri Zindagi Me Aye Hum,
Yahi Duwa Hai Rab Se Meri…
 
***********************************************************

Sunday, November 7, 2010

Nazar Andaz Kaise kare aapko
Nazaro me Bitaya Hai jo apako
yaad aane par Roye b to kaise
darte hao Jhuki Jo palke to chubhenge aapko
Love u

Tootte Tare Ko Dekha To Socha Mang Lu Aj Fariyad Koi
Jab Manga Kuch To Dil Se Aawaz Aayi
Jo Khud Toot Raha He Wo Kese Pure Krega Arman Koi...

Zindagi mein hamesha naye dost milenge, kahi zyada to kahin kum milenge.
Aitbaar zara soch kar karna, mumkin nahi tumhe har jagah HUM milenge.

Humne Unke Samne aana Chhod diya
Aapni Chahat ko jatna chhod diya
Qki Jithe the Jinki hasi pe
Unhone hi dekh kar hume Mushkurana chhod diya

Khushiyo se dil ko aabad rakhna
Aur gamo se dil ko aazad rakhna
Ham rahe ya na rahe
Jab bhi fursat mile;
To dil me hame bhi yaad rakhna.

Shikwa Uski yado se Kuch is Traha Kiya Hamne
Hasti hui Shama Ko rula diya humne
Ek Lamha Diya Tha usne Jine k liye
Or Usi me Zindagi Ko Bita diya Hamne.

Dard E Judai Shayaris.. Awesome Collections. ..

Duwa karna yaro juda ho rahe hai,
Rahi zindagi to fir aaker milenge..
Ager mergaye to duwa karte rehna,
Aansun bahane ki koshish na karna..

A duniya badi bewafa hai samajhna,
Kahin dil lagane ki koshish na karna.
Mere doston zindagi ek safer hai samajhna,
Kahin thaher jane ki koshish na karna.

Danishon ki duniya hai sari,
Alfazon ka mydan hai sara.
Zer aur zaber ko pehechan na pao,
To mydan me aane ki koshish na karna.

Kashti ummidon ki ger sahil na paye,
To khud dub jane ki koshish na karna.
Kadam pe andhera karegi ye duniya,
Kahin dil jalane ki koshish na karma.

Kabhi ro ke muskuraye , kabhi muskura ke roye,
Jab bhi teri yaad aayi tujhe bhula ke roye,
ek tera hi to naam tha jise hazar bar likha,
Jitna likh ke khush hue us se jayada mita ke roye.

Akela sa mehsus karo jab tanhai me,
Yaad meri aye jab judai me,
Mehsus karna tumhare karib hu me,
Jab chahe dekh lena apni hi parchai me.

Kadam yuhi dagmaga gaye raaste me,
Warna sambhlna hum bhi jaanthe the,
Thokar bhi lagi tho us pathar se,
Jise hum apna mante the.

Kaash woh samajthe is dil ki tadap ko,
Tho yun humein ruswa na kiya hotha.
Unki ye berukhi zulm bhi manzoor thi humein,
Bas ek baar humein samaj-liya hota.

Wo roye to bahut, par mujhse muh mod kar roye
Koi majburi hogi to dil tod kar roye
Mere samne kar diye mere tasveer ke tukde
Pata chala mere piche wo unhe jod kar roye

Mere khwabon mein aana aapka kasur tha
Aapse dil lagana hamara kasur tha
Aap aaye the zindagi mein pal do pal ke liye
Aapko zindagi samajh lena hamara kasur tha

I am so glad to see you



You have found my heart here
Kindly please step through
Garden of great wonder
Created just for you

I am so glad to see you
I want to give you rest
Speak about the joyous things
All things that you love best

No time here for crying
No time for feeling sad
Flowers here are happy
They truly are so glad

Perking up to sunshine
Feeling special light
These the things I offer
That fills the heart's delight

Worries at the threshold
They'll keep a few days more
Today you are here for happiness
There's so much at this door

Colors of a rainbow
With flowers that will bow
Just because you walked this way
They're perky and so proud

Looking up to heaven
Heaving a great sigh
Happy that you've passed them
Here's the reason why

You touch them with a beauty
Their velvet soft with mist
Delightfully enchanted
Their petals have been kissed

Sunday, July 11, 2010

Kaun Bada ..

Ek Sharabi full tight hokar ghar jaa raha tha. Raaste me mandir ke baahar pujari dikha.

Sharabi n pujari se poocha, sabse bada kaun?
Pujaari NE peecha chudane ke liye kaha "Mandir Bada".

 Sharabi bola "Mandir bada toh dharti pe kaise khada"
Pujari: "Dharti badi"

Sharabi: "Dharti badi toh Sheshnaag pe kyun khadi"
Pujari" "Sheshnaag bada"

Sharabi: "Sheshnaag bada toh Shiv ke gale me kyon pada"
Pujari: "Shiv bada"

 Sharabi: "Shiv bada toh Parbat par kyon khada"
Pujari: "Parbat bada"

 Sharabi: "Parbat bada toh Hanuman ki ungli pe kyon pada"
Pujari: "Hanuman bada"

Sharabi: "Hanuman bada toh Ram ki charno me kyon pada"
Pujari: "Ram bada"

Sharabi: "Ram bada toh Ravan ke piche kyun pada"
Pujari: "arey mere baap TU Bata kaun bada"
Sharabi: "Is duniya me woh bada, Jo puri bottle pee ke apni taango pe khada."

Monday, May 31, 2010

कधीतरी असेही जगून बघा.....!

 

माणूस म्हणून जगताना
हा एक हिशोब करुन तर बघा!
"किती जगलो" याऐवजी "कसे जगलो"?
हा एक प्रश्न जरा मनाला विचारुन तर बघा!

कधी असेही जगून बघा.....



कधीतरी एखाद्यावर विनोद करण्याआधी
समोरच्याचा विचार करुन तर बघा!
तर कधी कोणाच्या हास्यासाी, समाधानासाी
न आवडलेल्या विनोदावरही हसुन तर बघा!

कधी असेही जगून बघा.....



संकटांमुळे खचून जाणारे तर शेकडोंनी मिळतात
कधीतरी अडचणींवर मात करण्याची हिम्मत दाखवुन तर बघा!
स्वतःपुरता विचार तर नेहमीच करतो आपण
कधीतरी बुडत्या्साी काीचा आधार होउन तर बघा!

कधी असेही जगून बघा.....



वर्तमान आणि ­Bhaवि्ष्याची चिंता तर सदाचीच असते
कधीतरी Bhuतकाळाच्या वि्श्वात गुंगून तर बघा!
काळाची वाळू हातातुन निसटली म्हणुन काय झाले?
आधी अनुbha­वलेला क्षण पुन्हा एकदा जगून तर बघा!

कधी असेही जगून बघा.....



प्रतिसादाची काळजी का करावी नेहमी?
एखाद्यावर जिवापाड,निर्मळ,एकतर्फी प्रेम करुन तर बघा!

कधीतरी असेही जगून बघा.....!!

मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,


मन मोकळं, अगदी मोकळं करायचं, पाखरू होऊन पाखराशी बोलायचं.

तुमचं दु:ख खरं आहे, कळतं मला,
शपथ सांगतो, तुमच्याइतकंच छळतं मला;
पण आज माझ्यासाठी सगळं सगळं विसरायचं,
आपण आपलं चांदणं होऊन अंगणभर पसरायचं.
सूर तर आहेतच; आपण फक्त झुलायचं,
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं.

आयुष्यात काय केवळ काटेरी डंख आहेत?
डोळे उघडून पहा तरी; प्रत्येकाला फुलपाखराचे पंख आहेत!
हिरव्या रानात, पिवळ्या उन्हात
जीव उधळून भुलायचं!
 
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं.

प्रत्येकाच्या मनात एक गोड गोड गुपीत असतं,
दरवळणारं अत्तर जसं इवल्याश्या कुपीत असतं!
आतून आतून फुलत फुलत विश्वासाने चालायचं,

मन मोकळं, अगदी मोकळं करायचं, पाखरू होऊन पाखराशी बोलायचं.

आपण असतो आपली धून, गात रहा;
आपण असतो आपला पाऊस, न्हात रहा.
झुळझुळणार्‍या झर्‍याला मनापासून ताल द्या;
मुका घ्यायला फूल आलं त्याला आपले गाल द्या!
इवल्या इवल्या थेंबावर सगळं आभाळ तोलायचं,


मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं.
--

तू इथून दूर गेल्यानंतर, अनेक वाटा माज्या आहेत,
पण पावला पावलावरआठवणी मात्र तुज्याच आहेत....

WHO IS THE GURU



During one of his sojourns, the preceptor gave
his students a thin book to learn from
while He was away ... for about a week


On his return, He asked them all whether they had learned the lessons
He had given them .. All answered positively except his favourite student
He had not done the lessons ...)

 
The teacher asked him again in the hope that maybe
there was some communication problem thing ..
Maybe he hadn't heard him well
The student again answered that he had learned only one line from the book ..


Snap!!!!!!!! !!!!



The teacher blew his top so to say ...
ONE WEEK and only a line .. and the boy had the impudence to say
He had learnt just one line ....


The Guru smacked the boy across his face ...


The boy kept his face down in complete submission to his Guru ..
The Guru's face was still livid with rage ...
Again He asked him "How much did you learn?"
(Maybe the boy was joking at the Guru's expense)
"One line" answered the boy ...


SMACK!!!!!!! !!!!!!!!! !!!!!!!
This one resounded in the ashram ....
Even the other disciples were beginning to feel for one of their own now


The Guru asked him to get out of his sight ...


Wiping away tears, the boy went to a secluded corner of the Ashram
while the rest went about their duties


Time it is said is the best healer ...


In a couple of hours as the Guru had cooled down and was handling
other matters, He thought over the incident again ...
He felt sorry for the boy ...
He had never slapped any boy in his ashram ..
and the boy was his favourite ....


He sent for the boy ...
The boy stood before him humble in his manner ..


The guru placed his hand on the boy's head and gently asked him,
"My dear, Show me ..
What is the one line you have learnt?"


The student opened the book to the first page and the only line
He had taken over a week to learn ...

"Learn to control and be a master of your anger"


The Guru's hand trembled as the book slipped out of it ...
His heart filled up with remorse and guilt ...


He was the Guru and it was his duty to teach the students about Life
But in a week, the boy had learnt a lesson that He (the Guru) had failed
after a Life time of imparting knowledge



He embraced the boy hiding his tears ...


The student had taught the teacher ..
The Child had become the father of Man ...

The boy grew up to be known as Dharmraj Yudhisthir
and the Guru as Guru Dronacharya

Saturday, May 29, 2010

Good Morning






The best and most beautiful things in the world Cannot be seen or touched.
They must be felt with heart.